क्रियेवीण वाचाळता .......व्यर्थ आहे .....!!!!!
खरोखरच कांही छोट्याश्या शब्दात भलामोठा अर्थ दडलेला असतो. आज काल वेळ नाही हो वाचायला ..असेच ऐकावे लागते .
आजच्या धावपळीच्या युगात मोबाईल वरील.... एस एम एस हीच खरी मूक -- बोली भाषा तयार झालेली दिसून येते आहे .
मागील पिढी घडली ती... सुलेखन पद्धतीच्या लेखनाने . त्यामुळे अक्षर कसे बाळबोध वळणदार असे .त्यामध्ये एक जिवंत पणा --आपले पणा असे .पत्रलेखनातून....... तर ती विशेष खुलत असे. वाचतानाही ती .........मनाला भिडत असे .
याचे सहाय्याने आपण क्षणात जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोनापर्यंत लीलया संचार करू शकतो .हे ही नसे थोडके .
डॉ.अरविंद व सौ .जयश्री वैद्य
अमेरीका
No comments:
Post a Comment